“आम्ही हिवरेकर” गाव हिवरा, ता भूम, जिल्हा उस्मानाबाद चे ग्रामस्थ एकजुटीने पानी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे 2017 मध्ये भाग घेतला आहे.
गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही श्रमदानाला आज 8 एप्रिल 2017 ला चालू कले आहे
देशाच्या विकासात पहिला विकास शेतकऱ्याचा झाला पाहिजे…
आज पर्यंतच्या प्रत्येक सामाजिक कार्यात खूप काही शिकलो आहे आणि खूप बदल स्वतःमध्येच झाले आहेत….
आज पाणी फाउंडेशन मधून गावाला पाणीदार बनवणे ही माझी जिम्मेदारी वाटत आहे..
तुमच्या शुभेच्या, आशीर्वाद आणि अनमोल साथ अशीच राहू द्या…
-सुदर्शन जगदाळे
Liked This?
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message