जिंकलो रे जिंकलो…..
“सत्यमेवजयते वॉटर कप” “पाणी फाऊंडेशन” २०१६-२०१७ या स्पर्धेत भूम तालुक्या मधून आमच्या “हिवरा” गावाने प्रथम बक्षीस मिळवले.
………हिवरा रॉक्स…….
हिवरा गावाला मिळालेलं यश, पाणी फाऊंडेशन चे 10 लाखाचे बक्षीस आणि महाराष्ट्र सरकार चे 8 लाखाचे बक्षीस..!! हे सर्व त्या माझ्या गावकऱ्यांचे यश आहे ज्यांनी 45 दिवस, दिवस-रात्र केलेल्या मेहनतीचे फळ आहे. 42 डिगरी तापमाना मध्ये, कित्येक वेळेस पाणी आणि जेवण मिळायचे नाही, सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर पडायचे आणि रात्री 12 वाजता घरी जायचे… अश्या त्या सर्व कष्टकरी बंधू बघिनी, माता माऊली चे यश आहे…!!
गाव दुष्काळ मुक्त करणे हेच ध्येय..!!
आम्ही राज्यातील इतर गावाबरोबर स्पर्धा केली मात्र अनेक कारणांमुळे थोडे कमी पडलो….गावातुन मोबाईल संपर्क साधायचा असेल तर एक किलो मीटर जाऊन संपर्क करावा लागतो..कारण मोबाईल टॉवर नसल्याने सिग्नल मिळत नाही.. पुढील 6 महिन्यात असल्या अनेक अडचणी दूर करून परत पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने “आम्ही हिवरेकर” स्पर्धेत सहभाग घेऊ.
2016 चे विजेते, गाव – वेळू, पश्चिम महाराष्ट्र.
2017 चे विजेते, गाव – काकडदरा, विदर्भ.
आत्ता
2018 चे विजेते, ?? मराठवाडा??
-सुदर्शन (भैय्या) जगदाळे
भूमिपुत्र
#paanifoundation
#watercup2017
#mylifeindia
[foogallery id=”3439″]
कामातील अनियमितता, दिरंगाई बद्दल विधानसभेत आवाज उठवू.
Real Evil Burnt-out by Balewadi Residents Yesterday!!
Update on Road Construction – Internal and Major Roads
IMP message